यावल, – 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी गौरव दिवस आदिवासी बांधवांचा सन्मानाचा, अभिमानाचा दिवस म्हणून जगभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या जागतिक आदिवासी दिनानिमित्त …
भुसावळ (प्रतिनिधी ) -रक्षाबंधन सणाला सेंट अलॉयसेस हायस्कूलने शाळेला सुटी द्यावी , अशी मागणी येथील शिवसेना शिंदे सेनेने केली असून याबाबत सेंट अलायन्सेस हायस्कुल प्राचार्याना …
भुसावळ (प्रतिनिधी ) – नारळी पौर्णिमा म्हणजे समुद्रदेवतेला कृतज्ञता व्यक्त करणे त्यासाठी पर्यावरणपूरक वातावरणाची आवश्यकता आहे म्हणून सर्वांनी प्लास्टिकचा वापर टाळावा व पर्यावरणाचे रक्षण करावे …
जळगाव : गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ.केतकी पाटील यांचा शनिवार, 9 रोजी वाढदिवस आहे. यानिमित्त शुक्रवार, 8 रोजी सकाळी 10 वाजता डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात …
शाडूमातीचा गणपती बनवूया व पर्यावरणाचे रक्षण करु या.” भुसावळ (प्रतिनिधी )- गणेशोत्सवाच्या काळात गणेश मूर्ती आणि इतर सजावटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. …
भुसावळ ( प्रतिनिधी ) –प्रसार माध्यमांची वेगाने प्रगती होत आहे त्याचप्रमाणे माध्यमांची विश्वासार्हता सुद्धा घसरत असल्याने पत्रकारिता करताना मूल्यधिष्टीत व समाजाभिमुख पत्रकारिता करावी असे आवाहन …
भुसावळ (प्रतिनिधी ) – कामगार सेनेचे केंद्रीय अध्यक्ष,शिवसेनेचे मा खासदार विनायक राऊत,सरचिटणीस दिवाकर देव,कार्याध्यक्ष संजयजि जोशी यांच्या आदेशानुसार दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा रेल कामगार सेना भुसावळ …
मुंबई : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसात पावसाचा जोर काहीसा वाढणार आहे, अशातच मागील काही दिवसाच्या …
जळगाव : राज्य शासनाच्या वाढत्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करण्यासाठी आणि वाचाळवीर मंत्र्यांच्या राजीनामेसाठी शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी युवकांच्या बेरोजगारीच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महिला भगिनींच्या व निराधार …
जळगाव : प्रेयसीने लग्नास नकार दिल्यामुळे एका २१ वर्षीय तरुणाने नैराश्येने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अमळनेर शहरातील डुबक्या मारोती रस्त्यालगत घडली. गौरव बोरसे (२१, …
यावल – बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर तथा यावल चोपडा रस्त्यावर यावल पोलीस स्टेशन पासून एक ते दोन किलोमीटर अंतरावर एक वाहन क्रमांक नसलेली इरटीका कार मध्ये …
मुंबर्इ : महाराष्ट्र राज्यमध्ये गेल्या काही वर्षांत प्रशासकीय कामांपासून ते अगदी शासनाच्या कार्यालयीन कामांमध्ये सुद्धा अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी सुकर झाल्याचे पाहायला मिळाले. अर्थात काही …
उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धाराली परिसरात झालेल्या भीषण भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील विविध भागांतील १५१ पर्यटक अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार …
जळगाव : उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात ढगफुटी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत जळगावच्या अयोध्यानगरात वास्तव्यास असलेल्या गायिकेसह एकाच कुटुंबातील तीन सदस्य आणि अन्य असे …
भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील नवअहिर सुवर्णकार समाज मंडळातर्फे श्री संत नरहरी महाराज जन्मोत्सवानिमित्त रविवार, 10 रोजी सकाळी 10 वाजता समाजातील विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव …
जळगाव – पाळधी/- उत्तराखडंच्या धारली गावात काल ढगफुटी झाली आणि एका क्षणात सगळंच उध्वस्त झालं. पुराचं पाणी गावात शिरलं आणि एकच हाहा:कार माजला. यामुळे आत्तापर्यंत …
मुंबई : राज्यभरातील नागरिकांचे लक्ष लागून असलेल्या राज्यातील स्थानिक संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर म्हणजेच ऑक्टोबर अखेरीस होणार आहेत. याबाबतची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे …
मुंबई : ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत आता सर्वच शाळांमध्ये गाणे बंधनकारक करण्यात आले असून जी शाळा याची अंमलबजावणी करणार नाही त्यावर कारवाई करण्यात येईल, …
जळगाव : रेल्वे प्रवासात महिलेची दागिण्यांची पर्स लांबवण्यात आली मात्र सीसीटीव्ही आधारे यंत्रणेने भुसावळातील आरोपींना बेड्या ठोकल्या. दोन लाख 41 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त …
भुसावळ (प्रतिनिधी ) पुणे-नागपूर (अंजनी) ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस लवकरच सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिली आहे. पुणे-नागपूर (अजनी) मार्गावर वंदे भारत …