देशात सत्तेच्या पदांवर गोडसेवादी, तर गांधीवाद्यांचा शाहीनबाग मध्ये लढा सुरु; ही तर गांधी आणि गोडसे यांची लढाई – योगेंद्र यादव

भुसावळ (प्रतिनिधी )- मोदी सरकारने देशात सीसीए कायदा लागू करुन देशाचे मुळच तोडण्याचा घाट घातला आहे.हा कायदा जाती आणि धर्माच्या आधारावर असुन, संविधान विरोधी आहे. …