जळगाव –
(ED) ईडीची कारवाई बाबत बोलताना सांगितले की, दोन राज्यात देशात सध्या केंद्र सरकारच्या ज्या एजन्सीज आहेत त्यांचा वापर पश्चिंम बंगाल आणि महाराष्ट्रात केला जातो.

ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे त्यांना काहीकरून ही दोन राज्य हातात हवी होती. त्यांचा अपेक्षा भंग झाल्याने काही करून हास्य खेळ करून ताब्यात कसे घेता येईल यामुळे छापेमारी होत असल्याचा आरोप केला.
महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न
महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्याचा आमचा प्रयत्न असून पुढील पंचवार्षीकमध्येही यामुळे महाराष्ट्रातील सामाजीक वातावरण कायम चांगलं राहील यासाठी एकत्रीत येणं हिताचं राहील.


