बकरी ईदला होणारी गोमातेची गोवंशाची हत्या थांबवावी  -मानद पशु कल्याण अधिकारी रोहित महाले ;

  

भुसावळ (प्रतिनिधी ) –

आपल्या राज्यात गोहत्याबंदी कायदा असल्यावर देखील गोमातेची व गोवंशाची सर्रास गाड्यामध्ये कोंबून वाहतुक केली जात आहे .हे गैरकाम  कसाई व गोतस्कर करीत असून अत्यंत निर्दयीपणे  गोमातेची गोवंशाची हत्या करतात 

    बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर होणारी अमानुष बेकायदा वाहतूक  थाबवावी व  गोहत्या बंद करावी    महाराष्ट्र प्राणी कल्याण संरक्षण कायदा कडक व्हावा यासाठी उपाययोजना करावी तसेच  गोरक्षकपथक करावे जेणे करून गोमातेचे संरक्षण होईल  तरी 

पोलिस उपअधीक्षक यांनी   बकरी ईदला व इतर वेळेस सुद्धा होणारी  गोमातेची गोवंशाची हत्या थांबबावी  अशी मागणी रोहित महाले  निवेदनाद्वारे केली आहे .